पालघर जिल्ह्यात २१ करोनाबाधित रुग्ण आढळले
जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या २१ झाली असून यात एकूण चार मृतांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,२२१ संशयित नागरिकांची छाननी करण्यात आली असून त्यातील १९० जण अधिक जोखमीचे असून तर १४९ कमी जोखमीचे आहेत, तसेच ६६ जणांना श्वसनाचा त्रास होत आहे. जिल्ह्यात ५२० जण विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, तर विव…
कल्याण-डोंबिवलीत ‘अत्यावश्यक’ दुकाने पाचनंतर बंद
कल्याण-डोंबिवली शहरातील करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या तरी नागरिकांकडून नियमांची पायमल्ली सुरूच आहे. यामुळे शहरातील करोनाची लागण तिसऱ्या टप्प्यावर पोहोचली आहे. मात्र तरीही नागरिक सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळेच केडीएमसी प्रशासनाकडून अनेक निर्…
तबलिगींबाबत कठोर पावलं उचला; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
तबलिगी जमातच्या 'मरकज'मधून आलेले अनेक लोक महाराष्ट्रात आहेत. देशातील एकूण करोनाग्रस्तांच्या यादीत तबलिगी व त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या बाबतीत कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. कुठलाही धार्मिक अभिनिवेष न बाळगता आपण या संदर्भातील कारवाई करावी,' अशी मागणी विर…
१४ तारखेनंतर लोक घरात राहण्याच्या मनस्थितीत नाहीत
अनेक लोक १४ एप्रिलनंतर घरात राहण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळं जिथं करोनाचे रुग्ण नाहीत, अशा भागातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करावा असं माझं मत आहे. मात्र, याबबातचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील,' असं राज्याचे ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ  यांनी आज सांगितलं. नगर जिल्ह्याचे …
फाशीचा मार्ग मोकळा; कोर्टाने दोषींच्या याचिका फेटाळल्या
फाशीचा मार्ग मोकळा; कोर्टाने दोषींच्या याचिका फेटाळल्या   नवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींना उद्या २० मार्चला होणाऱ्या फाशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पतियाळा होऊस कोर्टाने चारही दोषींची फाशीची शिक्षा रद्द करण्यास नकार दिला आहे. फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्य…
‘एनआरसी कामगारांचे पुनर्वसन करा’
मुंबईतील गिरणी कामगाराचे ज्या प्रमाणे पुनर्वसन करण्यात आले, त्याच धर्तीवर कल्याणातील एनआरसी कंपनीमधील कामगारांचे पुनर्वसन केले जावे, अशी मागणी कॉ. उदय चौधरी यांनी केली. एनआरसी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगारांच्या वतीने गुरुवारी एनआरसी गेटवरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला…